नाशिकहून एस एस सी होऊन पुण्यात सन १९५८-५९ मद्ये आलो. त्यानंतर शाळेत मिळालेल्या शिदोरीवर जवळ जवळ १९७२ सालापर्यंत,......आणि इतरांची प्रदर्शने पहात माझ्या मनानेच मी माझ्यातील चित्रकला जिवंत ठेवित आलो. तेथून पुढे मात्र राजापूरची गंगा आटलीच. खालील चित्रे ही त्या काळातील आहेत..... पुन्हा ती प्रकटली तीस वर्षां नंतर, साल २००३ पासून, संस्कार भारतीशी संबंध आल्यावरच !